यावल तालुक्यातील टाकरखेडा येथील कपाशी पिकावर फवारणी करीत असलेल्या प्रवीण प्रकाश पाटील (वय ३०, रा.टाकरखेडा) शेतमजुराच्या पायास विषारी सर्पाने दंंश केल्याने उपचारापूर्वीच त्याचा मृत्यू झाला. ...
राज्यातील ग्रामपंचायत, पंचायत समिती व जिल्हा परिषद स्तरावर आपले सरकार प्रकल्पात काम करणारे हजारो संगणक परिचालक १९ आॅगस्टपासून कामबंद आंदोलन करणार आहेत. ...
गेल्या वर्षाचा दुष्काळ, कमी पडलेला पाऊस यामुळे साकळीसह परिसरातील भूगर्भातील जलपातळी दिवसेंदिवस खोलवर जात आहे. त्यामुळे परिसरातील शेतीला आणि पिण्यासाठी लागणाऱ्या पाण्याची टंचाई जाणवायला लागली आहे. तथापि, पाणीटंचाईवर मात करण्यासाठी शासनाच्या मदतीविना स ...