देशाच्या अमृत महोत्सवानिमित्त भारताला विकसित भारत करण्याचा संकल्प करण्यात आला आहे. त्या अनुषंगाने प्रत्येक जिल्ह्याचा विकास आराखडा तयार करण्यात येत आहे. ...
२० सप्टेंबर २०१९ रोजी जारी करण्यात आलेल्या निर्णयानुसार जल स्वराज्य योजना भाग २ अंतर्गत ५८ गावांची निवड करण्यात आली. भीषण पाणीटंचाई लक्षात घेऊन निवड झालेल्या या गावांमध्ये पाणी साठवण टाक्या देण्याचा निर्णय झाला होता. ...