२०१० मध्ये तिथे एका समाजाची लोकसंख्या २० टक्के होती, ती आता ३३ टक्क्यांपर्यंत आली आहे. ते कुठून आले. २ एकर सरकारी जमिनीवर त्यांनी कब्जा केला असं मंत्री लोढा यांनी म्हटलं. ...
अधिकाऱ्यांनी विकासकाशी संगनमत करून घरे तोडली. ५०० घरांना नोटीस दिली. खासगी बाऊन्सर घेऊन तोडक कारवाई करण्यात आली असा आरोप प्रकाश सुर्वे यांनी लक्षवेधीत केला. ...
अधिवेशन सुरू झाले की, अशा लोकांचा विधानभवनात राबता सुरू होतो. वेगवेगळ्या मंत्र्यांकडे जाऊन आपल्या कामाचे ‘सेटिंग’ ते करत असतात. वारंवार तीच माणसे विधानभवन परिसरात कशासाठी येतात? याची गुप्त माहिती आता घेतली जाणार आहे. ...
या प्रकरणातील इतरही तथ्ये सुटू नयेत म्हणून न्यायालयीन चौकशीही केली जात आहे, अशी माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मंगळवारी विधानसभेत प्रश्नोत्तराच्या तासात दिली. ...
काही मर्जीतल्या कंत्राटदारांना २० कोटी रुपयांचे नियमबाह्य पेमेंट केले होते. काही महिला अधिकाऱ्यांना दमदाटी केली होती. दोन्ही प्रकरणांचे एफआयआर तेव्हा पोलिसांकडे दाखल झाले होते, असेही खोपडे म्हणाले. ...