पूर्वी लाकडाची, कौलाची घरे असत, झाडे, जंगले विपूल प्रमाणात होती. त्यामुळे पक्ष्यांना निवाऱ्यासाठी भरपूर जागा होती. मात्र, आधुनिकीकरणाच्या नावाखाली सिमेंटची घरे, डांबरी रस्ते आणि माणसाने केलेली प्रचंड वृक्षतोड यामुळे पक्ष्यांचे आश्रयस्थान नष्ट होत आहे ...
चिमण्यांची चिवचिव कानी पडल्याशिवाय खेड्यातीलच नव्हे तर शहरातील सकाळही कधी उजाडलेली नाही. मात्र चिमण्यांचा चिवचिवाट शहरात कमी ऐकू येऊ लागला असला तरी ग्रामीण भागात चिमण्यांची संख्या कमी स्थिरच आहे, असे मत बॉम्बे नॅचरल हिस्ट्री सोसायटीचे सहायक संचालक डॉ ...
डहाणूतील वडकून येथल्या चिमणीपाड्यावर चिमणी संवर्धनाचा वसा घेतलेल्या शोभा माच्छी यांचा लळा चिमण्यांना लागला असून ४० ते ५० चिमण्या त्यांच्या अंगणात दाणे टिपायला येतात. ...
विनापरवाना पर्यटकांची वाहने अभयारण्य क्षेत्रात आल्यास त्यांच्यावर दंडात्मक कारवाई करून तत्काळ त्यांना अभयारण्यक्षेत्रातून बाहेर काढले जावे यासाठी चौकसपणे नियमित गस्त वाढवावी, असेही आदेशात त्यांनी म्हटले आहेत. ...
डहाणू बोर्डी या प्रमुख राज्य मार्गावरून प्रवास करताना हे विहंगम दृश्य पाहण्यासाठी मुद्दामहून रस्त्यालगत वाहने थांबवली जातात. त्यांची चाललेली हितगुज ऐकण्यासाठी पक्षीवेडे तासन्तास घालवतात. ...
गोरेगाव तालुक्यात गुरूवारी (दि.१२) आणि शुक्रवारी रात्रीच्या सुमारास झालेल्या वादळी पाऊस आणि गारपिटीमुळे कटंगी धरणाजवळ शेकडो पोपटांचा मृत्यु झाल्याची बाब उघडकीस आली आहे. ...