येवला तालुक्यातील राजापूर येथे अन्न पाण्याच्या शोधार्थ वन्यजीव गावात आलेले आहे. सध्या दुष्काळी परिस्थिती असल्याने वन्यजिवांना डोंगराळ भागात खाण्यासाठी अन्न व पिण्यासाठी पाणी नसल्याने वानर राजापूर गावात अन्न पाण्यासाठी भटकंती करताना दिसते आहे. ...
पावसाचे माहेर घर समजल्या जाणाऱ्या पश्चिम पट्ट्यातील पांढुर्ली व घोरवड परिसरात यावर्षी प्रथमच पाण्याची तीव्रता जाणवू लागली आहे. उन्हाळ्याची तीव्रता दिवसेंदिवस वाढतच चालली आहे. त्यामुळे जंगलातील मोर तसेच पशुपक्ष्यांच्या पिण्याच्या पाण्याचा प्रश्न गंभीर ...
उन्हाच्या तडाख्याने पक्षी घायाळ होऊन पडत आहेत. कोणाचे पंख पतंगाच्या मांज्यामुळे कापले जात आहेत, तर कधी आणखी एखाद्या कारणाने पक्षीजीवन धोक्यात येत आहे. अशावेळी काही माणसं पक्षीप्रेम दाखवतात, तेव्हा अजूनही भूतदया व माणुसकी जिवंत असल्याचा प्रत्यय येतो. ...