वाशिम: घरात दडून असलेल्या अतिशय विषारी असलेल्या मण्यार जातीच्या सापाला मानद वन्यजीवरक्षक गौरवकुमार इंगळे व त्यांचे सहकारी सुबोध साठे यांनी पकडून जंगलात सोडत जीवदान दिले. ...
पेंच व्याघ्र प्रकल्पांतर्गत येणाऱ्या पेंच, बोर प्रकल्प, उमरेड-पवनी-कऱ्हांडला अभयारण्य तसेच पांढरकवडा परिसरातील वन्यप्राण्यांना उन्हाळ्याच्या दिवसात पाण्यासाठी भटकंती करावी लागू नये म्हणून वनविभागाने हिट अॅक्शन प्लॅन राबविला आहे. ...
अलिकडच्या १५ ते २० वर्षांत या समुद्र गरुडांची संख्या दिवसेंदिवस कमी हाेत असल्याने पर्यावरण व पक्षी अभ्यासकांमध्ये चिंता व्यक्त केली जात आहे. मात्र त्याच वेळी रायगडच्या सागरी किनारपट्टीत या समुद्र गरुडांची संख्या वाढत असल्याचे दिसून येत आहे. ...
वाढत्या उन्हाळ्यामुळे मुंबईत माणसांसह पशुपक्षीदेखील हैराण झाले आहेत. वाढता उन्हाळा आणि पाण्याच्या कमतरतेमुळे अनेक ठिकाणी पक्षी भोवळ येऊन पडण्याच्या घटना घडत आहेत. ...
विक्रोळी येथील गोदरेज क्रीक साईड कॉलनी येथे रॉ संघटनेला कोल्हा आढळल्याचे वृत्त ताजे असतानाच आता कांदिवली पश्चिमेकडील चारकोप येथील तिवरांच्या प्रदेशात कोल्ह्याचे वास्तव्य असल्याचे आढळले आहे. ...
वाढत्या तापमानामुळे चैत्रातच वैशाख वणव्याच्या झळा सोसणाऱ्या विदर्भात अनेक गावांना पाणी टंचाईचा सामना करावा लागत आहे. जंगलातील पाणवठे आटू लागल्याने वाघांसह वन्यजीवांची पाण्यासाठी वणवण सुरू आहे. ...