जेव्हा मुख्यमंत्री ममता बॅनर्जी सरकारी प्रस्तावावर बोलत होत्या, तेव्हा विरोधी पक्षनेते शुभेंद्रु अधिकारी यांच्या निलंबनावरून भाजपा आमदारांनी घोषणाबाजी केली. ...
Gopal Patha News: देशात फाळणीचे वारे वाहू लागल्यानंतर १६ ऑगस्ट १९४६ रोजी मुस्लिम लीगने डायरेक्ट अॅक्शन डेची घोषणा केली होती. त्यानंतर पुढचे चार दिवसा कोलकात्यामध्ये भीषण दंगल उसळली होती. त्यात सुमारे ८ ते १० हजार लोक मारले गेले होते. याच दंगलीदरम्यान ...