कोकणातील वाढत्या थंडीचा हापूस आंब्याच्या उत्पादनावर सकारात्मक प्रभाव पडला आहे. विशेषतः मोहर न आलेल्या किंवा मोहर अवस्थेतील झाडांना या थंडीचा मोठा फायदा होत आहे. ...
Maharashtra Weather Update : जानेवारी महिन्याच्या सुरुवातीलाच राज्यातील हवामानात मोठे बदल पाहायला मिळत आहेत. ढगाळ वातावरणासह काही भागांत पावसाचा इशारा देण्यात आला असून थंडी आणि धुक्याचा प्रभाव पुढील काही दिवस कायम राहणार आहे, असा अंदाज हवामान विभागान ...
कोकणातील शेतकऱ्यांसाठी आंबा हे महत्त्वाचे फळपीक आहे. मोहोर येण्यापासून ते फळ काढणीपर्यत तुडतुडे, फुलकिडी, भुरी रोग, फळमाशी तसेच फळगळ अशा विविध समस्या उद्भवतात. ...
Maharashtra Weather Update : राज्यात थंडी कमी झाल्याचे चित्र दिसत असतानाच हवामान खात्याने पुन्हा एकदा थंडी वाढण्याचा अंदाज वर्तविला आहे. ढगाळ वातावरणानंतर अचानक तापमानात बदल होण्याची शक्यता असल्याने नागरिकांनी सतर्क राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे. ( ...
Maharashtra Weather Update: राज्यासह देशभरात हवामान पूर्णपणे अस्थिर झाले आहे. अवकाळी पाऊस, कडाक्याची थंडी आणि दाट धुक्यामुळे जनजीवनावर परिणाम होण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे. (Maharashtra Weather Update) ...
महाराष्ट्राचा किंवा देशाचा विचार केला तर मागच्या वर्षी देशात सरासरीपेक्षा जास्त पाऊस झाला असून याचा फायदा कृषी क्षेत्राला झाला आहे. सप्टेंबर महिन्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे अनेक शेतपिकांचे आणि शेतकऱ्यांचे नुकसान झालेच पण त्याचा फायदाही अनेकांनी झाला. ...