Gardening Tips For Flowering Plants: उन्हाळ्यातही कुंडीत लावलेली रोपं हिरवीगार आणि फुलांनी बहरलेली असावीत असं वाटत असेल तर पुढे सांगितलेला एक उपाय करून पाहा...(how to make liquid fertilizers for plants?) ...
गेल्या काही दशकांत वाढत्या तापमान, अनियमित पावसाळा आणि नैसर्गिक आपत्तींमुळे लाखो लोकांचे जीवन धोक्यात आले आहे. भारतामध्येही, विशेषतः महाराष्ट्रासारख्या राज्यांमध्ये, दुष्काळ, पूर, उष्णतेच्या लाटा आणि पाणीटंचाई वारंवार येत आहेत. ...
एवढ्या मोठ्या प्रमाणात प्रथमच वसुली; जायकवाडी प्रकल्प कार्यालयाने छत्रपती संभाजीनगर मनपाला पाणीपट्टीच्या थकबाकीसह ६४ कोटी ९७ लाख ९६ हजार रुपयांचे बील दिले आहे. ...
Upper Wardha Dam Water Level : अपर वर्धा धरणातील पाणी पातळी सतत घटत असल्याने आगामी उन्हाळ्यात पाणीटंचाईची भीती निर्माण झाली आहे. अमरावतीसह अनेक भागांचा पाणीपुरवठा या धरणावर अवलंबून असल्याने नागरिक आणि शेतकरी चिंतेत आहेत. वाढत्या तापमानामुळे परिस्थिती ...