शहराला पाणीपुरवठा करणार्या विष्णूपुरी प्रकल्पात केवळ ८ टक्के पाणी उरल्याने चिंताक्रांत झालेल्या नांदेडकरांची उन्हाळ्याचे आगामी तीन महिने पिण्याच्या पाण्याची चिंता दूर झाली आहे. ...
राज्यभरातील विविध जिल्ह्यातून रायगड पोलीस दलातील ७६ पुरुष व ३३ महिला अशा एकूण १०९ जागांसाठी एकूण ९ हजार ९६५ पुरुष तर २ हजार ९० महिला उमेदवार असे एकूण १२ हजार ५५ उमेदवार रायगड जिल्ह्याचे मुख्यालय असणा-या अलिबाग शहरात रविवारी दुपारपासून येण्यास प्रारंभ ...
सांगली : म्हैसाळ योजनेचे पाणी सोडण्याबाबत कोणतेही आदेश आले नसल्याचे सोमवारी सायंकाळी अधिकाºयांनी सांगितले. मुख्यमंत्री दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर रविवारी पाणी सोडण्यात येणार ...
पाण्याची मुबलकता असूनही केवळ राजकीय इच्छाशक्तीचा अभाव आणि प्रशासनाचे पाणीपुरवठ्याचे ढिसाळ नियोजन यामुळे शहरवासीयांना पाण्याचा तुटवडा भासू लागला आहे. ...
बुलडाणा : अपुर्या कर्मचार्यांवर महाराष्ट्र जीवन प्राधिकरण बांधकाम विभागाचा कारभार सुरू आहे. जिल्ह्यातील विभागीय व उपविभागीय कार्यालयातील मंजूर ८0 पदांपैकी ४५ पदे रिक्त असल्याने यंत्रणेवर कामाचा ताण वाढला आहे. त्यामुळे महत्त्वाच्या पाणी पुरवठा ...
रहिमतपूर : कोरेगाव तालुक्यातील वेळू येथे सुरू असलेल्या बहुचर्चित महाराष्ट्रातील पहिल्या नावीन्यपूर्ण तलाव जोड प्रकल्पाचे काम अंतिम टप्प्यात आले आहे. ...
डिएमआयसीमुळे बिडकीनचा झपाट्याने विकास होत असून सध्या वाढत्या लोकसंख्येच्या मानाने पाणी कमी पडू लागले आहे. या सर्व परिस्थितीचा आढावा घेऊन महाराष्ट्र जीवन प्राधिकरणअंतर्गत येथे राष्ट्रीय पेयजल योजना कार्यान्वित करण्यात आली आहे. ...