टँकरचे पाणी नागरिकांपर्यंत पोहोचते की, नाही हे पाहण्यासाठी आता जीपीएस प्रणालीसह तहसीलदार, मंडळ अधिकारी आणि तलाठ्यांना आठवड्यातून तीन वेळेस टँकरच्या फेऱ्यांची तपासणी करण्याचे निर्देश निवासी उपजिल्हाधिकारी सोहम वायाळ यांनी दिले आहेत. ...
मुक्या जीवांची तृष्णा भागावी जेणेकरून दुष्काळाचे ते बळी ठरू नयेत आणि वन्यजीवप्रेमी म्हणून आपले कर्तव्याची जाणीव ठेवून इको-एको फाउण्डेशनच्या स्वयंसेवकांनी आपआपसांत वर्गणी गोळा करून ममदापूर-राजापूर राखीव संवर्धन क्षेत्रातील कोरडेठाक झालेले पाणवटे पाण्य ...
येत्या नवीन वर्षात १६ जुलै रोजी गुरूपोर्णिमेच्या दिवशी चंद्रग्रहण आहे.२६ डिसेंबर रोजी कंकणाकृती सुर्यग्रहण भारतातून दिसणार आहे. ९ वर्षानंतर हे ग्रहण पाहण्याचा योग येत आहे. ...
कंधार तालुक्यात आतापर्यंत ३३ विहिरी अधिग्रहण करण्यासाठीचे प्रस्ताव पंचायत समिती कार्यालयामार्फत प्राप्त झाले होते. त्यापैकी २६ विहिरींचे अधिग्रहण प्रस्ताव तसेच २५ वाडी-तांड्यांवरील पुरक नळयोजना व तात्पुरती नळ दुरुस्तीच्या कामास प्रथम प्राधान्य देत तह ...
ऊन वाढताच पाण्याच्या टँकरच्या मागणीतही वाढ झाली आहे. परंतु वसाहतींच्या गल्ली बोळ्यातून हजारो टन पाणी वाहून नेणारे उपराजधानीतील अनेक टँकर ‘अनफिट’ असल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे. ...