ओतूर, दुमी व राक्षसभुवन प्रकल्पासह कळवण व सुरगाणा तालुक्यातील सिंचन प्रकल्प पूर्ण करण्याचे आश्वासन देत ओतूर, दुमी व राक्षसभुवनसंदर्भातील तांत्रिक त्रुटी दूर करून जून २०२० अखेर सुधारित प्रशासकीय मान्यतेसाठी प्रस्ताव सादर करण्याचे निर्देश जलसंपदामंत्री ...
येवला तालुक्यातील येथील ३८ गाव पाणीपुरवठा योजनेचे पाणी अनकाई गावाला मिळणार असून, यामुळे गावाची टँकरमुक्ती होणार आहे. या योजनेतून पाणी जोडण्याच्या कामाचे भूमिपूजन अन्न व नागरी पुरवठामंत्री छगन भुजबळ यांच्या हस्ते झाले. ...
मांजरपाडा योजनेच्या माध्यमातून तालुक्याला पाणी आणून दुष्काळी स्थिती कायमची दूर करता येऊ शकेल यासाठी नांदगाव तालुका जलहक्क समितीच्या कार्यकर्त्यांनी आमदार सुहास कांदे यांच्याशी चर्चा करून प्रस्ताव मांडला. ...