उन्हाचे चटके जसे जाणवू लागतात, तशी मेळघाटात पाणीटंचाई उग्र रूप धारण करते. आजही चिखलदरा तालुक्यात सर्वाधिक प्रमाणात टँकरने पाणीपुरवठा करावा लागतो. त्यानुसार आकी, बगदरी, सोनापूर, सोमवारखेडा, एकझिरा, खंडुखेडा, तारुबांदा, मलकापूर या आठ गावांमध्ये नऊ टँकर ...
वणी वनपरिक्षेत्रात नवीन पाणवठ्यांसाठी वनविभागाच्यावतीने दोनवेळा वरिष्ठांकडे निधीची मागणी करण्यात आली. मात्र अद्यापही त्याची पूर्तता झाली नाही. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर हा निधी मिळेल की नाही, याबाबतही शंका व्यक्त केली जात आहे. वणी वनपरिक्षेत्रात ३० कृ ...
लघु पाटबंधारे विभागाच्यावतीने या कोल्हापुरी बंधाऱ्याचे बांधकाम करताना योग्य नियोजन करण्यात आले नाही. त्यामुळे जेव्हापासून हा बंधारा तयार करण्यात आला तेव्हापासून याचा उपयोग शेतकऱ्यांना सिंचनासाठी होत नाही. बंधाऱ्यात पाणी साचून राहत नसल्याने हा बंधारा ...
शेती वापरासाठी पाणी उपलब्ध करून देण्याकरिता कुरुड व जुनी वडसा शेतशिवारातील सिंचन कालव्याचे पाणी आवश्यकतेनुसार खरीप व रबी हंगामात उपलब्ध करून दिले जाते. खरीप व रबी हंगामात पाणी वापराचे वेगवेगळे दर आहेत. खरीप हंगामाच्या मानाने उन्हाळी पिकांकरिता अधिक द ...
येथे पाणी टंचाई असून, पिण्याच्या पाण्यासाठी टँकर सुरू आहेत. चौदा तलावांत मृत पाणीसाठा आहे. यामध्ये जत, तासगाव, आटपाडी, खानापूर, कवठेमहांकाळ तालुक्यातील तलावांचा समावेश आहे. २५ टक्के पाणीसाठा १५ तलावात, तर २७ तलावांमध्ये ५० टक्के पाणीसाठा आहे. बावीस त ...
चांदगाव येथे तीव्र पाणीटंचाई जाणवत असून, शासकीय पाणी टँकरचा प्रस्ताव जिल्हाधिकारी कार्यालयात मंजुरीच्या प्रतीक्षेत आहे. पिण्याच्या पाण्यासाठी ग्रामस्थांसह महिलांना भटकंती करण्याची वेळ आली आहे. गावातील तरुणांनी पाणीप्रश्न सोडविण्यासाठी गावातील व्हॉट्स ...