झाडे जेवढे पाणी आपल्या मुळांद्वारे शोषून घेतात त्यापैकी काहीश्या प्रमाणातच पाण्याचा उपयोग झाडांच्या वाढीसाठी होतो व उरलेले पाणी हे पानाद्वारे बाष्पोत्सर्जनाने निघून जाते. ...
सर्वसाधारण परिस्थितीत म्हणजे पुरेशा प्रमाणात (१०० टक्के) पर्जन्यमान झाले तरीही उपलब्ध पशुधनास सुमारे ४४ टक्के चाऱ्याची तुट भासते. चालू वर्षाचे कमी पर्जन्यमान विचारात घेता सदर तुटीत आणखी वाढ होईल. ...
Solapur: पावसाळ्याचे चार महिने पूर्ण होत आले आहेत. तरी देखील म्हणावा तसा पाऊस बरसला नाही. याचा परिणाम हा भूजल पातळीवर होत आहे. सध्या भूजल पातळीची तपासणी सुरु असून ऑक्टोबर महिन्यात हे काम पूर्ण होणार आहे. ...
Mumbai: मुंबईकरांना पाणीपुरवठा करणाऱ्या सात तलावांमधील पाणीसाठा सध्या ९६ टक्क्यांवर असला तरी मुंबईच्या अनेक भागांत पाण्याच्या कमी दाबामुळे आणि जलवाहिन्यांअभावी टँकरने पाणीपुरवठा होत आहे. ...
पावसाचा अनियमितपणा असला तरी काही प्रकल्पांमध्ये पाण्याचा समाधानकारक साठा झाला आहे. त्यात विष्णुपुरी प्रकल्पात ८४ टक्के जलसाठा झाल्याने नांदेडकरांची ... ...