जिल्हा परिषदेच्या ग्रामीण पाणीपुरवठा विभागाने याविषयीचा कृती आराखडा तयार केला आहे. यामध्ये प्रस्तावित ८१८ उपाययोजनांवर १२ कोटी ६७ लाख ४५ हजारांच्या निधीची आवश्यकता आहे. जिल्हाधिकारी शैलेश नवाल यांनी या आराखड्याला सोमवारी मंजुरी दिली. जिल्ह्यात जून ते ...
कडवा पाणी योजनेत महत्त्वाची असलेली जलदाब (हायड्रोलिक) चाचणी आठ दिवसांपासून सुरू आहे. पंधरा दिवसांत गळती दुरुस्तीसाठी चाचणीचे काम पूर्ण होणार आहे. चाचणीसाठी १५ दिवसांपासून कडवा पाणी योजना बंद करण्यात आली असून, नगर परिषदेच्या जुन्या योजनेद्वारे शहराला ...
विद्यापीठाने सिंचनक्षमतेत वाढ, पर्यावरणाचा समतोल, वृक्षांचे संगोपन व संवर्धनासाठी सन १९९३-९४ मध्ये ५०० मीटर लांब भिंतीचा तलाव निर्माण केला होता. एकंदर २० ते २५ वर्षे या तलावातून कमी अधिक प्रमाणात विद्यापीठाला पाणी वापरता आले. तलावातून वाहून जाणारे पा ...
सिन्नर : शहर व उपनगरांचा पाणीपुरवठा करताना दुजाभाव केला जातो का याची चौकशी करण्यासह पाणी सोडण्याची वेळ, किती वेळ सोडले जाते व महिन्यातून किती दिवस पाणीपुरवठा केला जातो याचे आॅडीट करण्याची मागणी शहरातील विजयनगर व कानडी मळ्यातील नगरसेवकांसह महिलांनी के ...
राजापूर परिसरातील विहिरींनी तळ गाठण्यास सुरुवात केल्याने पाणीटंचाईचे सावट उभे ठाकले आहे. शेतकऱ्यांनी भाजीपाला, गहू, हरभरा आदी पिके घेतले असून, पाण्याअभावी शेतकऱ्यांना ही पिके साोडून देण्याची वेळ आली आहे. ...
भंडारदरा-निळवंडे धरणातून शेतीसाठी रब्बी हंगामास एक तर उन्हाळ्यासाठी तीन अशी चार पाण्याची आवर्तने सोडण्यात येणार आहे. दरम्यान निळवंडे धरणाच्या आऊटलेट गेटमध्ये तांत्रिक बिघाड झाल्यामुळे बुधवारी सुटणारे रब्बीचे आवर्तन पाच दिवस उशिराने म्हणजेच रविवारी कि ...
सह्याद्री शिक्षण मंडळ संचलित करंजाळी येथील एमजेएम कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयामध्ये आयोजित दोनदिवसीय राज्यस्तरीय परिषदेत पाणीप्रश्नावर चर्चा करण्यात आली. ...