जिंतूर तालुक्यातील निवळी धरणातून पाणीपुरवठा करणाऱ्या १६ गाव पाणीपुरवठा योजनेंतर्गतची विद्युत मोटार जळाल्याने १५ दिवसांपासून पाणीपुरवठा बंद आहे़ परिणामी बोरी व कौसडी येथील ग्रामस्थांना पाण्यासाठी दाहीदिशा भटकंती करावी लागत आहे़ ...
जून महिन्याचा दुसरा आठवडा सुरु आहे. परंतु मान्सूनचा पत्ता नाही. धरणांनी तळ गाठला आहे. नागपुरातील प्रसिद्ध गोरेवाडा तलाव पहिल्यांदाच कोरडा पडला आहे. इतकेच नव्हे तर नागपूर जिल्ह्यातील भूजल पातळी ही ०.६८ मीटरने म्हणजेच सुमारे सव्वादोन फुटांनी खाली आली आ ...
मागील अनेक दिवसांपासून चेन्नईमध्ये पाण्यासाठी लोकांना वणवण फिरावं लागत आहे. यंदाही समाधानकारक पाऊस झाला नाही तर चेन्नईवर पाणीटंचाईचं संकट उभं राहणार आहे ...
जलसंपदा विभागाच्या साप्ताहिक अहवालानुसार पश्चिम विदर्भातील ४६९ लघु प्रकल्पांमध्ये फक्त ७.०४ टक्केच पाणीसाठा शिल्लक असल्याने ज्या लघु प्रकल्पांमधून संबंधित गावांना पिण्यासाठी पाणीपुरवठा करण्यात येतोे. ...