लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
पाणी टंचाई

पाणी टंचाई

Water scarcity, Latest Marathi News

नऊ वर्षांपासून रखडली पाणीपुरवठा योजना - Marathi News | Water Supply Scheme for nine years | Latest raigad News at Lokmat.com

रायगड :नऊ वर्षांपासून रखडली पाणीपुरवठा योजना

पाणीटंचाईचा फटका; खंडाळे, नेहुली, सागाव, तळवली ग्रामस्थ संतप्त ...

सोलापुरात दररोज तब्बल ६ कोटी लिटर पाणी वाया - Marathi News | In Solapur about 60 million liters of water is wasted daily | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :सोलापुरात दररोज तब्बल ६ कोटी लिटर पाणी वाया

१० टक्के पाण्याची चोरी; तीन मुख्य स्रोतांतून पाणीपुरवठा, दर वाढविण्याआधी गळती, चोरी थांबविण्याची मागणी ...

महिला बचत गटांनी बांधला वनराई बंधारा - Marathi News | Wanarai Bandha built by women's savings groups | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :महिला बचत गटांनी बांधला वनराई बंधारा

लोकमत न्यूज नेटवर्क पेठ : संभाव्य पाणीटंचाईवर मात करण्यासाठी पेठ तालुक्यातील बोरवठ ग्रामपंचायतीच्या वतीने जलाभियान मोहीम राबवण्यात येत असून ... ...

खंडाळे गावात पंधरा दिवसांनी येते पाणी - Marathi News | Water comes to the village of Khandale after fifteen days | Latest raigad News at Lokmat.com

रायगड :खंडाळे गावात पंधरा दिवसांनी येते पाणी

ग्रामीण भागात पाणीटंचाईच्या झळा; महिलांसह लहान मुलांचीही दोन किमीची पायपीट ...

वाशिम जिल्हयात यंदाही भीषण पाणीटंचाईचे सावट - Marathi News | Even severe water scarcity in Washim district | Latest vashim News at Lokmat.com

वाशिम :वाशिम जिल्हयात यंदाही भीषण पाणीटंचाईचे सावट

जिल्ह्यातील तीन लघू आणि १३३ मध्यम प्रकल्पांत मिळून केवळ ४९ टक्के उपयुक्त साठा उरला आहे. ...

पाण्यासाठी फेब्रुवारीपासूनच टँकरचा आधार - Marathi News | Water scarcity in Sunderkheda village; Tanker for water in February | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :पाण्यासाठी फेब्रुवारीपासूनच टँकरचा आधार

गेल्या २० ते २५ दिवसांपासून पाणीपुरवठा न झाल्याने नागरिकांना टँकरचा आधार घ्यावा लागत आहे. ...

वऱ्हाडातील २६२६ गावांना यंदा पाणीटंचाईची झळ, ३५ तालुक्यांत कमी पावसाचा फटका - Marathi News | 6 villages in Wahda receive water shortages this year | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :वऱ्हाडातील २६२६ गावांना यंदा पाणीटंचाईची झळ, ३५ तालुक्यांत कमी पावसाचा फटका

पश्चिम विदर्भात यंदा ५६ पैकी ३५ तालुके पावसात माघारले. यवतमाळ जिल्ह्यात ६०.४ व वाशीम जिल्ह्यात ७५.६ टक्केच पावसाची नोंद झाल्याने भूजलाचे पुनर्भरण झालेले नाही. ...

धरणात पाणी उपलब्ध; पण ६४ खेड्यांत पाणीटंचाई ! - Marathi News | Water available in the dam; But water scarcity in 64 villages! | Latest akola News at Lokmat.com

अकोला :धरणात पाणी उपलब्ध; पण ६४ खेड्यांत पाणीटंचाई !

६४ खेड्यांतील ग्रामस्थांना कृत्रिम पाणीटंचाईचा सामना करावा लागत आहे. ...