जिल्ह्यात अजूनही समाधानकारक पाऊस नसल्याने सहा तालुक्यांमध्ये ऐन पावसाळ्यात टँकर सुरू करण्याची वेळ जिल्हा प्रशासनावर आली आहे तर पाऊस असाच रुसून बसला तर टँकर्समध्ये आणखी वाढ होण्याची शक्यता आहे. साधारणपणे ऑक्टोबर महिन्यापर्यंत जिल्ह्यात चांगला पाऊस होत ...
Water scarcity Sangli : बारव शोध मोहीमेत सांगलीतील किल्लीच्या आकाराच्या विहीरीवर संशोधकांनी प्रकाशझोत टाकला आहे. विजयनगरमध्ये कुंभार मळ्यात गणपती कुंभार यांच्या मालकीची ही पेशवेकालीन विहीर आहे. एखाद्या कुलुपाच्या किल्लीसारखा तिचा आकार आहे. ...
Water Crisis : पाण्याच्या मुद्यावर आंदोलन करणाऱ्या आंदोलकांना रोखण्यासाठी सुरक्षा दलाच्या जवानांकडून कारवाई करण्यात येत आहे. काही ठिकाणी अश्रूधुराच्या नळकांड्या फोडण्यात आल्या आहे. ...
२००५ मध्ये वाकान गाव पुराने वेढले होते. जवळचा नाला दुथडी भरून वाहात होता. दरवर्षीच पावसाळ्यात नाल्याचा पूर सळो की पळो करून सोडतो. पूर परिस्थितीनंतर त्या दरम्यान तब्बल १५ कुटुंब नाल्यापलीकडे वास्तव्यास गेले. त्यांना आता जवळपास १५ वर्षे झाली. परंतु अद ...
water scarcity Sangli : आंधळी परिसरातील बारवमध्ये शके १७२७ मधील शिलालेख आढळला आहे. महाराष्ट्र बारव मोहिमेतर्फे राज्यभरातील इतिहासकालीन विहीरी, बारव, कुंड, पुष्करणी यांचा धांडोळा घेतला जात आहे, या मोहिमेदरम्यान आंधळी येथील बारवेतील शिलालेखाचा थांग लाग ...
Water ATM Satara : मराठवाडी धरणामुळे ताईगडेवाडी, ता. पाटण येथील पुनर्वसित गावठाणात स्थलांतरित झालेल्या घोटीलच्या धरणग्रस्तांनी लोकसहभागातून जलशुद्धीकरण प्रकल्प उभारला आहे. वर्षानुवर्षे भेडसावणाऱ्या पिण्याच्या अस्वच्छ पाण्याच्या समस्येवर त्यांनी स्वत: ...
environment water scarcity Sangli : पाण्याचे व्यवस्थापन आणि पाण्याचा हिशोब ठेवणे आवश्यक आहे. पाण्याच्या शाश्वत विकासासाठी भूजल साक्षरतेच्या मोहिमेत राष्ट्रीय सेवा योजनेच्या तरुणाईने कार्यरत राहण्याची गरज आहे. पाण्याच्या प्रश्नाकडे दुर्लक्ष केले तर अ ...