लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
पाणी टंचाई

पाणी टंचाई

Water scarcity, Latest Marathi News

औरंगाबादकरांची तहान भागणार; मनपा एमआयडीसी, हर्सूल तलावातून १० एमएलडी पाणी उचलणार - Marathi News | Aurangabadkar's thirst will be quenched; Municipality will pull 10 MLD of water from Hersul Lake and MIDC | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :औरंगाबादकरांची तहान भागणार; मनपा एमआयडीसी, हर्सूल तलावातून १० एमएलडी पाणी उचलणार

‘लोकमत’इफेक्ट : हर्सूल तलावातून ६, एमआयडीसीकडून ४ एमएलडी पाणी मिळण्यास सुरुवात झाली ...

पाणीपुरवठ्याची स्थिती स्फोटक; शहराची तहान भागविण्यासाठी दीर्घकालीन उपाययोजनांचा अभाव - Marathi News | Water supply conditions are explosive; Lack of long-term measures to quench the thirst of the city | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :पाणीपुरवठ्याची स्थिती स्फोटक; शहराची तहान भागविण्यासाठी दीर्घकालीन उपाययोजनांचा अभाव

मोमबत्ता, हर्सूल सावंगी तलावाच्या पाण्याचा वापरच नाही ...

पाणीटंचाई जीवावर बेतली! पोलीस पाटलांच्या कुटुंबातील ५ जणांचा बुडून मृत्यू; कल्याणमधील घटना - Marathi News | five member from same family drown in kalyan | Latest kalyan-dombivli News at Lokmat.com

कल्याण डोंबिवली :पाणीटंचाई जीवावर बेतली! पोलीस पाटलांच्या कुटुंबातील ५ जणांचा बुडून मृत्यू; कल्याणमधील घटना

दगड खाणीतील पाण्यात पडून पाच जणांचा मृत्यू; कुटुंबावर शोककळा ...

नळाला नाही पाणी घागर उतानी रे गोपाळा! नागपुरात २४ बाय ७ पाणीयोजना फक्त नावालाच.. - Marathi News | no water supply in half of nagpur, Wathoda area has been thirsty for the last four years | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :नळाला नाही पाणी घागर उतानी रे गोपाळा! नागपुरात २४ बाय ७ पाणीयोजना फक्त नावालाच..

नळाला पाणी नसल्याने नागरिक त्रस्त आहेत. नगरसेवकांकडे पाण्याच्या मागणीसाठी नागरिकांची सकाळपासूनच गर्दी असते. ...

घाटंजी शहराची भिस्त वाघाडी धरणावर; ५० टक्के पाणी शिल्लक पण वापर जपूनच - Marathi News | water scarcity in ghatanji tehsil; but 50 percent water decreased in waghadi dam | Latest yavatmal News at Lokmat.com

यवतमाळ :घाटंजी शहराची भिस्त वाघाडी धरणावर; ५० टक्के पाणी शिल्लक पण वापर जपूनच

घाटंजी तालुक्याच्या ग्रामीण भागात काही ठिकाणी पाणीप्रश्न आहे. विविध उपाययोजना करून यावरही मात करण्याचा तालुका प्रशासनाचा प्रयत्न आहे. ...

येवला तालुक्यात १३ गावे, दोन वाड्यांना टँकरने पाणीपुरवठा - Marathi News | Tanker water supply to 13 villages and two farms in Yeola taluka | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :येवला तालुक्यात १३ गावे, दोन वाड्यांना टँकरने पाणीपुरवठा

येवला तालुक्यातील १३ गावे आणि दोन वाड्यांना टँकरद्वारे पिण्याच्या पाण्याचा पुरवठा सुरू आहे. तर तालुक्यातील नगरसूल, सायगाव, राजापूर येथील १४ वाड्या-वस्त्यांसह सोमठाण जोश गावाला पाणी टंचाई जाणवू लागल्याने त्यांचे टँकर मागणी प्रस्ताव पंचायत समितीकडे दा ...

पाणीटंचाईची कामे कालमर्यादेत पूर्ण करा; पालकमंत्री सुनील केदार यांचे निर्देश - Marathi News | Guardian Minister Sunil Kedar's Instructions to complete water scarcity works on time | Latest vardha News at Lokmat.com

वर्धा :पाणीटंचाईची कामे कालमर्यादेत पूर्ण करा; पालकमंत्री सुनील केदार यांचे निर्देश

वर्धा तालुक्यातील प्रत्येक गावाचा सरपंच व सचिवाच्या उपस्थितीत पालकमंत्री सुनील केदार यांनी आढावा घेतला. ...

१,२९१ गावांत पेटणार पाणी; प्रस्तावित उपाययोजनांच्या दिरंगाईने दाहकतेत भर - Marathi News | the water source dries up with the onset of summer, there are signs of water scarcity in 1,291 villages in West Vidarbha after April | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :१,२९१ गावांत पेटणार पाणी; प्रस्तावित उपाययोजनांच्या दिरंगाईने दाहकतेत भर

पाणीटंचाईची तीव्रता मार्चनंतर वाढत जाते. किंबहुना दरवर्षी १०० वर टँकरद्वारे पाणीपुरवठा केला जातो. त्यातुलनेत यंदा भूजल स्तर खालावला नसल्याने टँकरची संख्या कमी राहील. ...