आंबेगाव तालुक्याच्या पश्चिम आदिवासी भागातील भीमाशंकर परिसरामध्ये असणाऱ्या पाटण खोऱ्यासाठी वरदान ठरलेल्या डिंभे धरणाचे पाणलोट क्षेत्र हे चालू वर्षी झपाट्याने रिकामे झाले असून या परिसरातील आदिवासी बांधवांना पाण्यासाठी वणवण करावी लागत आहे. ...
पाण्याच्या समस्येचा फटका फूल उत्पादक शेतकऱ्यांना बसला आहे, परिणामी उत्पादन कमी होऊन बाजारातील फुलांची आवक घटली आहे. त्यामुळे फुले महागली असून ऐन लग्नसराईत मोगरा ९०० रुपये किलोंवर पोहोचला आहे. ...
जिल्हाभरातील आठ गावांमध्ये ११ टँकरने नागरिकांना पिण्याच्या पाण्याचा पुरवठा केला जात आहे. या अनुषंगाने जिल्हाधिकाऱ्यांनी पाणीटंचाईची आढावा बैठक घेतली होती. गावातील लोकांना पिण्याच्या पाण्याचा टँकरने योग्यरीत्या पाणीपुरवठा होतो किंवा नाही, याबाबत शहानि ...