जुन्नर तालुका दुष्काळग्रस्त जाहीर करावा, दुष्काळग्रस्त गावच्या निकषाप्रमाणे शासनाने शेतकºयांना ताबडतोब मदत द्यावी, अशी मागणी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांनी केली. ...
दूषित पाण्यापासून नागरिकांच्या आरोग्याचा बचाव व्हावा, यासाठी महाराष्ट्र शासनाच्या राष्ट्रीय ग्रामीण पेयजल कार्यक्रमाच्या वतीने जिल्ह्यातील ७ हजार ११५ जलस्त्रोतांची रासायनिक तपासणी केली जाणार आहे़ ...
घोटी : मंगळवारी सकाळी दहा वाजेपर्यंत जिल्हा प्रशासनाने दारणा धरणातून अखेर जायकवाडी साठी पाणी सोडण्याचा निर्णय घेतला आहे. दारणा धरणातून सुमारे पाच आणि त्यानंतर सहा हजार क्यूसेस प्रति वेगाने तर मुकणे धरणातूनही १००० हजार क्यूसेस पाणी सोडण्यात येणार असल् ...
पावसाचे प्रमाण कमी राहिल्याने यावर्षी प्रकल्पांमध्ये पाणीसाठा झाला नसून पुढील वर्षीच्या पावसाळ्यापर्यंत पाण्याचे नियोजन करताना सिद्धेश्वर, मासोळी, मुळी बंधाऱ्याच्या मृतसाठ्यातील पाणीही वापरावे लागणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. यावरुनच आगामी काळातील दु ...