धरणांमध्ये असलेल्या पाण्याचा बेसुमार उपसा झाल्याने यंदा दुष्काळाची तीव्रता वाढली आहे. तालुक्यातील पाच धरणांमध्ये आता केवळ ४ टक्के पाणीसाठा शिल्लक आहे. ...
येथील नगरपालिका अंतर्गत असलेल्या धर्माबाद शहराला एक नव्हे दोन दिवस नव्हे, तब्बल सात दिवसापासून ऐन उन्हाळ्यात दूषित पाणीपुरवठा होत असल्याची बातमी ‘लोकमत’ने प्रकाशित करताच नगरपालिका प्रशासन खडबडून जागे झाले. ...