आर्वी तालुक्यातील पाच गावांतील विहिरी पाणीटंचाई निवारणाच्या पार्श्वभूमीवर अधिग्रहित करण्यात येणार आहेत. १ ऑक्टोबर ते ३१ डिसेंबर २०१९ पर्यंतच्या पहिल्या टप्प्यात तालुक्यात कोणत्याही गावात पाणीटंचाई भासत नसल्याने एकाही ग्रामपंचायतीकडून प्रस्ताव प्राप्त ...
पिण्याच्या पाण्याची टंचाई असलेल्या गावांमध्ये पाणीटंचाई कृती आराखड्यानुसार सुचविलेल्या उपाययोजनांची अंमलबजावणी करताना अपूर्ण पाणीपुरवठा योजना प्राधान्याने पूर्ण करण्यात याव्यात, तसेच जिल्ह्यात पिण्याच्या पाण्याची टंचाई निर्माण होणार नाही याची खबरदारी ...
त्र्यंबकेश्वर : नगर परिषदेने चार महिने घरपट्टी, पाणीपट्टी, दुकान भाडे आदी चार महिन्यांची आकारणी वसूल करू नये, अशी मागणी नगर परिषदेच्या स्थायी समितीच्या सदस्य तथा महिला व बालकल्याण समितीच्या सभापती त्रिवेणी सोमनाथ तुंगार सोनवणे यांनी नगराध्यक्ष पुरु ष ...
गेल्या वर्षभर पाणी टंचाई असताना आता कोरोना व्हायरसच्या पार्श्वभूमीवर नागरिकांना संचारबंदी केल्याने अधिक तीव्रतेने पाणी समस्येचा सामना करावा लागत आहे. ...
नाशिक- शहरी भागात मुबलक पाणी तर ग्रामीण भागात टंचाई असे विसंगत चित्र नेहेमीच दिसते. शहरी भागात मुबलक पाणी असून देखील पाण्याची उधळपट्टी मोठ्या प्रमाणात होते. ती कमी करण्यासाठी अनेक नियम आहेत. परंतु स्थानिक स्वराज्य संस्था त्याची दखल घेत नाही. शहरी भाग ...