पेठ- या वर्षीच्या पावसाळ्यात प्रारंभी दडी मारलेल्या पावसाने ऑगष्ट अखेर हजेरी लावल्याने पेठ तालुक्यातील 9 पैकी 6 प्रकल्प शंभर टक्के भरले असून दिंडोरी व पेठ तालुक्याच्या सीमारेषेवरील वळण बंधारा योजनेमूळे तालुक्यातील धरणांचा स्त्रोत आटला आहे. ...
मुख्यमंत्री ग्रामीण पेयजल कार्यक्रमाअंतर्गत खारेपाटण संभाजीनगर टाकेवाडी नळपाणी पुरवठा योजना ही दोन वर्षांपूर्वी मंजूर झाली होती. परंतु अर्धवट स्थितीत असलेली ही नळयोजना संबंधित अधिकाऱ्यांना वारंवार पत्रव्यवहार करूनदेखील तशीच आहे. ...
नाशिक- धरणांचा जिल्हा असलेल्या नाशिकमध्ये काही तालुके तेथील स्थानिक अपुऱ्या पर्जन्यमानामुळे दुष्काळी आहेत. परंतु तब्बल पाच धरणांतून पाणीपुरवठा होऊनदेखील नाशिक शहराला आता नियमितपणे पाणीटंचाईला सामोरे जावे लागत असेल तर त्याचे खरोखरीच आॅडिट होणे गरजेचे ...
घोटी : इगतपुरी तालुक्यात सर्वाधिक धरणे असतांना स्थानिक शेतकऱ्यांना शेतीसाठी पाणी मिळत नाही. ज्या शेतकºयांनी धरणासाठी आपल्या स्वत:च्या जमीनी दिल्या त्याच शेतकºयांवर आज पाण्यासाठी विनवण्या करण्याची वेळ आली आहे. त्यासाठी धरणातून शेतीकरिता पाणी आरक्षण कर ...
उरमोडी धरणाचे अतिरिक्त पाणी नदीत सोडण्याऐवजी माण-खटावकडे सोडण्यात यावे. त्या पाण्याची गणना त्यांना ठरवून दिलेल्या कोट्यामध्ये करु नये, अशी सूचना पालकमंत्री बाळासाहेब पाटील यांनी प्रशासनाला केली. ...
नांदूरशिंगोटे : पावसाचे माहेरघर असलेल्या सिन्नर तालुक्यातील भोजापूर खोरे परिसरात अद्यापही वरुणराजा रुसलेलाच आहे. पावसाळा सुरू होवून दोन महिन्याचा ... ...
घोटी : इगतपुरी तालुका हा पावसाचे माहेरघर म्हणून समजला जात असतानाही यावर्षी या तालुक्याकडे वरूणराजाने काहीशी पाठ फिरवल्याचे चित्र आहे. दरम्यान, मंगळवारी झालेल्या एका दिवसाच्या पावसाने इगतपुरी तालुक्याला काहीसा दिलासा मिळाला आहे. मुंबईच्या वातावरणामुळे ...