पाण्याच्या ताळेबंदाच्या आधारे पिकांचे नियोजन केले जात असून सुरुवातीला फक्त एकच पर्जन्यमापक होता. मात्र, २००४ नंतर प्रत्येक पाणलोट क्षेत्रात स्वतंत्र पर्जन्यमापक बसवल्याने ताळेबंद अचूक तयार होऊ लागला. ...
Gadchiroli : चामोर्शी तालुक्यातील नवरगाव ग्रामपंचायत अंतर्गत येणाऱ्या काशीपूर व अकोला गावात डायरियाचा प्रकोप उद्भवला. २५ ते ३० जणांची प्रकृती खालावली. दुर्दैवाने यात एका महिलेला प्राण गमवावे लागले. ग्रामपंचायत कार्यालय आणि आरोग्य विभागाने युद्धपातळीव ...
Water Shortage In Beed : मे महिना वगळला तर जून व जुलै या दोन महिन्यांत समाधानकारक पाऊस झालेला नाही. पावसाळ्याच्या ७१ दिवस संपलेले असताना बीड जिल्ह्यातील २८ प्रकल्प अद्यापही जोत्याखाली आहेत. ...