गेल्या दीड ते दोन महिन्यांपासून वर्तकनगर येथील म्हाडा वसाहतील अत्यंत गढूळ पाण्याचा पुरवठा होत आहे. त्यामुळे येथील रहिवाशांना त्वचेचे विकार, सर्दी आणि खोकला असे आजार जडले आहेत. येथील रहिवाशांचे आरोग्य धोक्यात आले असल्यामुळे संताप व्यक्त होत आहे. ...
तालुक्यातील अनेक तलावांमध्ये मांगूर मासे पालन करुन त्यांना खाद्य म्हणून तलावात प्राण्यांचे मांस टाकले जात आहे. त्यामुळे अनेक तळी दूषित झाली असून हे दूषित पाणी सिद्धेश्वर धरणाच्या बॅकवॉटरमध्ये जात असल्याने या धरणावर अवलंबून असलेल्या पाणीपुरवठा योजनाही ...
चोपडा तालुक्यातील वैजापूर आश्रमशाळेतील पाच विद्यार्थिनींची तब्येत बिघडली असून, त्यांना उलट्यांचा त्रास होत आहे. यामुळे विद्यार्थिनींना उपजिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आल्याच्या घटनेने खडबळ उडाली आहे. ...
लासलगाव : आंतरराष्ट्रीय जल साक्षरता दिनाचे औचित्य साधून सरस्वती विद्यामंदिर शाळेमध्ये जलसाक्षरता अभियान, जलसंवर्धन व वृक्षिदंडी सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. ...
चामोर्शी तालुक्यातील भाडभिडी ग्रामपंचायती अंतर्गत येत असलेल्या जगमपूर येथील नाल्यांचा मागील अनेक वर्षांपासून उपसा केला नाही. त्यामुळे पावसाचे पाणी विहिरीच्या सभोवताल जमा होत आहे. यामुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. ...