भगूर शहरासह विविध गावांतील शेतीपिके आणि पिण्याच्या पाण्यासाठी वरदान लाभलेल्या दारणा नदीत भगूरसह देवळाली कॅम्प तसेच परिसरातील गावांतील सांडपाणी सोडले जात असल्यामुळे नदीचे पाणी आरोग्यासाठी धोकादायक झाले असून, गोदावरीप्रमाणेच दारणा नदीचीही स्वच्छता करण् ...
गोदावरी नदीचे वाढते प्रदूषण रोखण्यासाठी नदीत मिसळणारे सांडपाणी तत्काळ थांबवा. तसेच मलनिस्सारण केंद्रातील यंत्रणा अद्ययावत करून निळ्या रेषेत नदीच्या जागेत होणारे सीमेंट-कॉँक्रीटचे बांधकाम तातडीने रोखण्याचे आदेश जिल्ह्याचे पालकमंत्री छगन भुजबळ यांनी दि ...
आघाडी सरकारच्या काळात तत्कालीन मंत्री व ज्येष्ठ काँग्रेस नेते डॉ. पतंगराव कदम व तत्कालीन केंदीय मंत्री प्रतीक पाटील यांनी कºहाड-पंढरपूर रेल्वे मार्गासाठी केंद्र सरकारकडे पाठपुरावा केला होता. रेल्वे मंत्रालयाने कºहाड-पंढरपूर मार्गाच्या सर्वेक्षणाला मं ...
कोल्हापूर : पंचगंगा प्रदूषणासंबंधी जबाबदार असणाऱ्या ग्रामपंचायतींनी १० फेब्रुवारी २०२०पर्यंत सांडपाणी व्यवस्थापनाचे प्रस्ताव जिल्हा परिषदेकडे दिले नाहीत, तर अशा ग्रामपंचायतींवर ... ...
जि.प.च्या स्वच्छता व पाणी पुरवठा विभागाच्यावतीने जिह्यातील आठ तालुक्यात स्वच्छता सर्व्हेक्षण अभिायान राबविण्यात आले होते. या अभियानात सार्वजनिक जलस्त्रोतांची पाहणी करण्यात आली होती. त्यानुसार, जलस्त्रोतांचा परिसर, विहिरी, कुपनलीकांमध्ये झिरपणारे दूषि ...
निफाड तालुक्यातील मुख्य गाव असलेल्या चांदोरीला गेल्या अनेक दिवसांपासून दूषित पाणीपुरवठा केला जात असल्याने नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे, तर ग्रामपंचायतीचे पदाधिकारी गेल्या १० दिवसांपासून गाव विकासाकरिता अभ्यास दौऱ्यावर गेले आहेत. ...