पिंपळगाव बसवंत :नाशिक जिल्ह्याची वाटचाल स्मार्ट सिटी कडे सुरू आहे ही गोष्ट आनंदाची आहे पण स्वतंत्र काळापासून निफाड तालुक्यात असलेल्या नांदुर्डी गावाच्या परिसरातील आदिवासी वस्त्यांकडे लोकप्रतिनिधी व प्रशासकीय यंत्रणेने ढुकुन देखील बघितलेले नाही. शिवाय ...
गावांमध्ये नळ योजनेबरोबरच हातपंप असले तरी या हातपंपांना दूषित पाणी येत असल्याने नागरिकांना पिण्याच्या पाण्यासाठी वणवण करावी लागत आहे. वैनगंगा नदीचे पाणी गावात शिरल्याने पंपगृह, विहिरी, हातपंप गढूळ पाण्याने तुडुंब भरल्या आहेत. त्यामुळे पाणी दूषित झाले ...
गेल्या ३-४ दिवसांपासून पावसाची संततधार सुरू होती. त्यामुले सर्वत्र पाणिच पाणी झाले असून याच पावसामुळे ६ किमी. अंतरावरील नवेगावबांध तलावाचे पाणि लाल झाले आहे. खांबी प्रादेशिक पाणी पुरवठा नळ योजनेत नवेगावबांध तलावाचे पाणी घेतले जाते. मात्र पाणी गढूळ ये ...
मेशी : देवळा तालुक्यातील डोंगरगाव परिसरात आठ दिवसापासून मुसळधार पाऊस होत असल्याने सर्व नालाबांध भरले आहेत. ओढे, नाले दुथडी भरून वाहत आहेत. तर अनेक घरांची पडझड झाली असून, शेतांमधये पाणी साचलयाने पिके खराब झाली आहेत.बाजरी, भुईमूग, मका व मुग भुईसपाट झाल ...
चांदोरी : गोदाकाठ परिसरात बुधवारी दुपारी ३ वाजेच्या सुमारास पावसाने जोरदार हजेरी लावली. या झालेल्या पावसाने शेतकरीराजा सुखावला आहे. गोदाकाठ भागात पावसाने जोरदार हजेरी लावली आहे. यामुळे शेतात पाणी साचले आहे. ...
पाणीपुरवठा विभाग व संबंधित कंत्राटदाराने ही समस्या दूर करण्याची मागणी नागरिकांनी केली आहे. व्याहाड बूज. येथील नागरिकांना पिण्याचे शुद्ध पाणी मिळावे, यासाठी नळयोजना सुरू करण्यात आली. जीवन प्राधिकरण विभागाच्या नियोजनशून्य कारभारामुळे जल शुद्धीकरण यंत्र ...