जलजन्य आजाराचे प्रमुख कारण ठरणाऱ्या दूषित पाण्याचे प्रमाण जिल्ह्यात २५ टक्के असल्याची बाब मार्च अखेरच्या तिमाही अहवालात पुढे आली आहे. नांदेड शहरातील दूषित पाण्याचे प्रमाण केवळ २.७० टक्के दर्शविण्यात आले आहे. वास्तवात हे प्रमाण अधिक आहे. जुन्या नांदेड ...
शहरातील न्यू लक्ष्मीनगर परिसरातील बालाजी कॉम्प्लेक्सच्या बाजूच्या नाल्यावर पुलाचे बांधकाम सुरू आहे. यासाठी नाल्याचे पाणी अडविण्यात आले आहे. यामुळे मात्र परिसरात कीटकजन्य आजाराच्या समस्येत वाढ झाली आहे. ...
अतुल आंबी।इचलकरंजी : शहराला वारणा नदीतून पाणीपुरवठा योजना, त्याला वारणाकाठचा होणारा विरोध या पार्श्वभूमीवर पुन्हा पंचगंगा प्रदूषणाचा मुद्दा ऐरणीवर आला आहे. पंचगंगा नदी प्रदूषणमुक्त झाल्यास इचलकरंजीसह नदीकाठच्या सर्वच गावांचा पिण्याच्या पाण्याचा प्रश ...
वारणा नदीचे पाणी इचलकरंजी शहराला देणार नाही, या वारणाकाठावरील ग्रामस्थांच्या भूमिकेमुळे दानोळी (ता. शिरोळ) येथे वारणा बचाव कृती समिती, ग्रामस्थ व पोलीस प्रशासन बुधवारी ...
भिवंडी : तालुक्यातील ग्रामिण भागात शेकडोच्या संख्येने वीटभट्ट्या सुरू असून वीटभट्टी मालक आणि प्राथमिक आरोग्य केंद्राच्या दुर्लक्षाने वीटभट्टी मजूरांना गॅस्ट्रोची लागण झाली आहे.तसेच वेळीच उपचार न मिळाल्याने मजूराच्या एका बालकाचा मृत्यु झाला आहे.तालुक ...
कोल्हापूर : कोल्हापूर जिल्ह्णातील ३७ गावांमधील ५२ दलित वस्त्यांमध्ये पाण्याचे एटीएम सेंटर उभारण्यात येणार आहेत. सामाजिक न्याय विभागाच्यावतीने जिल्हा नियोजन समितीच्या माध्यमातून यासाठी २ कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला असून पावसाळ्यानंतर ही सेंट ...