मागील आठवडाभरापासून शहरवासीयांना गढूळ पाणी पुरवठा केला जात आहे. यामुळे शहरवासीयांचे आरोग्य धोक्यात आले असून याकडे महाराष्ट्र जीवन प्राधिकरण विभागाचे दुर्लक्ष झाले आहे. ...
तासगाव नगरपालिकेकडून पिण्याच्या पाण्याचा दूषित पुरवठा होतो. याबाबत निवेदन देऊनही शुध्द पाणी मिळत नसल्याने नागरिकांनी संताप व्यक्त करत थेट पालिका गाठली. ...
मोहननगरातील लाला जयनारायण मार्ग, चौरसिया चौक, परिसरात सेंट जोसेफ स्कूलच्या मागील भागातील वस्त्यातील नागरिकांना एक तास पाणीपुरवठा होतो. यात अर्धातास नळाला दूषित पाणी येते. ...
स्वच्छ सिंधुदुर्ग जिल्ह्यात दूषित पाणी नमुन्यांचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत चालले आहे. हे प्रमाण आता चिंतेची बाब बनले आहे. शहरी भागापेक्षा आता ग्रामीण भागातील पाणी दूषित होत असल्याचे आरोग्य विभागाच्या अहवालावरून दिसून येत आहे. ...
शहराजवळून वाहणाऱ्या गोदावरी नदीची झालेली अवस्था पाहता भाविकांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त होत असतानाच पर्यावरणमंत्री रामदास कदम यांच्याकडे नांदेड जिल्ह्याचे पालकमंत्रीपद आल्यानंतर गोदावरीच्या प्रदूषणमुक्तीची वाटचाल सुरू झाली आहे. तत्कालीन महापौर आणि आयु ...
गोदावरी नदीत मोठ्या प्रमाणात वाढत असलेल्या कंद वनस्पती काढण्याचे काम महापालिकेने हाती घेतले आहे. गोदावरी जीवरक्षक दलाच्या सहायाने ही वनस्पती काढली जात आहे. ...