दरवर्षी उन्हाळ्यात पाण्याची उपलब्धता असणाऱ्या बीड तालुक्यातील नाळवंडी येथे यंदा कमी पावसामुळे पाणीपातळी कमालीची घटली आहे. पाली येथून शासकीय टॅँकरने पाणीपुरवठा होत आहे. टॅँकरच्या सात खेपा मंजूर आहेत, परंतु त्या पुरत नाहीत. ...
माझ्या नवऱ्याची बायको या मालिकेतील अभिनेत्याने येथे केले मतदान आणि श्रमदानही. अभिनेते विपुल साळुंखे यांनी मंगळवारी आपला मतदानाचा हक्क बजावून सामाजिक बांधिलकी जपत आसनगाव, ता. कोरेगाव येथे हाती टिकाव, खोरे हाती घेऊन श्रमदान केले. ...
सामूहिक प्रयत्नातून अशक्य ते शक्य होऊ शकते. मग ती पाणीटंचाई का असेना. अशाच पध्दतीने कळंब तालुक्यातील तासलोट गावातील नागरिकांनी एकजूट करत पाणीटंचाईवर मात करण्याचा दृढ संकल्प केला. त्यामुळे या गावात ‘एकजुटीनं पेटलं रान, तुफान आलं या’ अशीच स्थिती निर्मा ...
पाणी फाउंडेशनपुरस्कृत सत्यमेव जयते वाटर कप स्पर्धेत तालुक्यातील ५० गावे दुष्काळावर मात करण्यासाठी सहभागी झाली आहे. स्पर्धची सुरुवात ८ एप्रिलच्या पहील्याच ठोक्याला रात्री १२ वाजून एक मिनिटाने श्रमदानाचा बिगुल वाजवून करण्यात आली. ...
जिल्ह्यात पाणी टंचाईच्या झळा तीव्र होऊ लागल्याने नागरिकांना आता पाणी बचतीचे महत्त्व कळू लागले. याच दरम्यान वॉटर कप २०१९ या स्पर्धेलाही सुरुवात झाल्याने जलचळवळीकरिता अनेक सामाजिक संघटना एकत्र आल्या आहे. ...
जळगाव जिल्ह्यात अनेक गावांमध्ये पाणी फाऊंडेशनच्या वॉटर कप स्पर्धेसाठी तर काही ठिकाणी केवळ पाण्यासाठी शोषखड्डे, बंधारे आदी कामे गावकऱ्यांनी श्रमदानातून हाती घेतले आहेत. ...