वाशिम : रब्बी हंगाम २०१८-१९ करिता वाशिम जिल्ह्यातील गहू (बागायती) आणि हरभरा या दोन पिकांना प्रधानमंत्री पीक विमा योजना लागू असून ३१ डिसेंबर २०१८ पर्यंत विमा प्रस्ताव सादर करता येणार आहेत. मात्र, या योजनेस शेतकºयांमधून सद्यातरी नगण्य प्रतिसाद मिळत आहे ...
रिसोड (वाशिम) : शहरातील रविदासनगर येथे लग्नमंडपाचे साहित्य ठेवून असलेल्या गोदामाला गुरूवार व शुक्रवारच्या रात्री २ वाजता भीषण आग लागली. यात सुमारे १८ लाख रुपयांची आर्थिक हानी झाली. ...
मानोरा : १० ते १२ वी पास नापास विद्यार्थ्यांनी किमान कौशल्य विकास प्रशिक्षण कार्यक्रमात सहभाग नोंदवुन स्वयंरोजगार निर्मितीकडे आत्मनिर्भर व्हावे असे प्रतिपादन खा.भावना गवळी यांनी केले. ...