कनिष्ठ महाविद्यालयांमधील पटसंख्या देखील निर्धारित करण्यात यावी. यासाठी संचमान्यतेमध्ये बदल व्हायला हवा, अशी मागणी प्रधान सचिवांकडे केल्याचे भोयर यांनी सांगितले. ...
वाशिम : मे महिन्याच्या पंधरवड्यापासून जिल्ह्यात पाणीटंचाईची तिव्रता अधिकच वाढली असून, ही तिव्रता कमी करण्याचा प्रयत्न म्हणून जिल्हा प्रशासनातर्फे जिल्ह्यातील ४५ गावांत टँकर तर १८४ गावांत २५३ विहिरींचे अधिग्रहण करण्यात आले ...
मालेगावच्या ग्रामीण रुग्णालयात कार्यरत वैद्यकीय अधिकारी तथा प्रभारी वैद्यकीय अधिक्षकांनी मालेगाव शहरात चक्क स्वत:चे प्रशस्त हॉस्पिटल थाटून त्याठिकाणी रुग्ण तपासणी सुरू केल्याचे दिसून येत आहे. ...
नव्या वाहनांनाच हा नियम लागू करण्यात आला असून १ एप्रिलपूर्वीची वापरात असलेली जुनी वाहने सुरक्षा कक्षेबाहेरच राहणार आहेत, अशी माहिती सूत्रांनी शनिवारी दिली. ...