वाशिम : शासनाकडून कर्जमाफीसाठी पात्र असल्याचे प्रमाणपत्र मिळूनही प्रत्यक्षात संपूर्ण कर्जमाफीपासून वंचित राहिलेल्या जिल्ह्यातील जांभरूण येथील शेतकरी अशोक मनवर यांच्यावरील अन्यायाचा मुद्दा थेट विधान परिषदेत पोहोचला. ...
खोदून ठेवलेल्या रस्त्यांवर चिखल साचून या मार्गांवरील वाहतूक पूर्णत: कोलमडण्याची तद्वतच शेकडो गावांचा तालुक्याशी संपर्क तुटण्याची भिती निर्माण झाली आहे. ...