शुक्रवारी शाळेची वेळ होऊन गेल्याने संतप्त विद्यार्थ्यांनी तक्रार नोंदविण्यासाठी बस मधून न उतरण्याचा निर्णय घेतला व बस सरळ मंगरूळपीर पोलीस स्टेशनमध्ये नेण्याचा अटृहास धरला. ...
तिकीट वाटपात प्रमुख राजकीय पक्षांची कसोटी लागणार असून भाजपासह काँग्रेस, रा.काँ. शिवसेना व वंचित बहुजन आघाडीच्या भुमिकेकडे ग्रामीण भागातील मतदारांचे लक्ष लागले आहे. ...