मजूर, कामगारांना रेशनकार्ड नसतानाही, मे व जून २०२० या दोन महिन्यांच्या कालावधीकरिता प्रतिव्यक्ती प्रतिमाह ५ किलो मोफत तांदूळ वितरण करण्यात येणार आहेत. ...
माऊंट कारमेल स्कुल मधील चौकिदाराने (अण्णाजी तुकाराम सरदार) रागाच्या भरात स्वयंपाक बनविणारी महिला वनमाला भिमराव कांबळे (वय ४५) हिची १३ डिसेंबर २०१७ रोजी हत्या केली होती. ...
महानगरांमधून जिल्ह्यात परतणाऱ्या मजूर, कामगारांचे लोंढे सुरूच असून, १९ मे रोजी जवळपास ३० ते ४० वाहनांमधून ६०० ते ७०० मजूर, कामगार जिल्ह्यात परतले आहेत. ...