लोकसभा निवडणुकांसाठी देशातील 22 राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांमध्ये मतदान घेण्यात येणार आहे. यंदाच्या निवडणुकीत एकूण 89.9 कोटी मतदार आपला मतदानाचा हक्क बजावणार आहेत. त्यामध्ये 1.9 कोटी नवीन मतदारांची नोंद झाली असून हे नवयुवक पहिल्यांदाच देशाचं सरकार निवडण्यासाठी मतदान करतील. तर महाराष्ट्रातही 65 लाख मतदार वाढले असून तृतीयपंथी मतदारांची संख्याही दुप्पट झाली आहे. Read More
बीड लोकसभा मतदारसंघासाठी गुरुवारी मतदान पार पाडले. पारा ३७ अंश सेल्सिअस राहिल्याने वातावरण संतुलित होते. त्यामुळे मतदानासाठी मतदारांचा उत्साह पहायला मिळाला. नागरिकांनी उत्स्फूर्तपणे घराबाहेर निघून गुरुवारी मतदान केले. सकाळच्या टप्प्यात संथ, नंतर गतीन ...
लोकसभा निवडणुकीसाठी मतदानाचा हक्क बजावण्यास गेलेल्या बऱ्याच मतदारांकडे मतदान ओळखपत्र असूनही यादीत नाव नसल्याने मतदानाच्या हक्कापासून उपेक्षित रहावे लागल्याने अनेकांची निराशा झाली. ...
तालुक्यातील बोबडेवाडी येथील हनुमान वस्तीवर राहत असलेल्या प्रकाश कोठुळे नामक मतदाराने घोड्यावर स्वार होत अडीच किलोमीटर अंतर कापले आणि बोबडेवाडी येथील केंद्रावर पोहचत मतदानाचा हक्क बजावला. ...
प्रशासन व लोकप्रतिनिधींच्या दुर्लक्षामुळे विकास न झाल्याचा आरोप करून जिल्ह्यातील ११ गावांनी लोकसभा निवडणुकीतील मतदानावर बहिष्कार टाकला़ यात हदगाव तालुक्यातील सर्वाधिक सात गावांचा समावेश होता़ ...
एका बाजूला शासन मतदान वाढीसाठी लाखो रुपये खर्च करीत आहे तर दुसरीकडे येथे रोजी-रोटीसाठी आलेली ३५ ते ४० कुटूंबे निवडणूकीपासून अनभिज्ञ असल्याचे दिसून आले. ...
सहा वाजेपर्यंत रांगेत असलेल्या मतदारांना मतदानाचा हक्क बजावता येणार आहे, अशी माहिती जिल्हाधिकारी तथा निवडणूक निर्णय अधिकारी राजेंद्र भोसले यांनी दिली. ...