लोकसभा निवडणुकांसाठी देशातील 22 राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांमध्ये मतदान घेण्यात येणार आहे. यंदाच्या निवडणुकीत एकूण 89.9 कोटी मतदार आपला मतदानाचा हक्क बजावणार आहेत. त्यामध्ये 1.9 कोटी नवीन मतदारांची नोंद झाली असून हे नवयुवक पहिल्यांदाच देशाचं सरकार निवडण्यासाठी मतदान करतील. तर महाराष्ट्रातही 65 लाख मतदार वाढले असून तृतीयपंथी मतदारांची संख्याही दुप्पट झाली आहे. Read More
निवडणूक विभागाने आधीच जाहीर केल्याप्रमाणे सकाळी ७ ते सायंकाळी ६ पर्यंत मतदान चालणार होते. परंतु काही ठिकाणी ६ वाजता मतदान केंद्रावर मतदार रांगेत असल्यामुळे प्रत्येक नागरिकाला आपला मतदान करता यावे यासाठी म्मतदानाची प्रक्रिया १ तास उशीरापर्यंत चालली हो ...
लोकसभेच्या निवडणुकीसाठी राजकीय पक्ष व निवडणूक विभागाने केलेल्या प्रसार, प्रचारानंतरही बीड मतदारसंघात मतदानाच्या टक्केवारीत २०१४च्या तुलनेत जवळपास तीन टक्क्याने घट झाली. ...
परभणी लोकसभा मतदारसंघातील ६ विधानसभा मतदारसंघामध्ये सरासरी ६३.१९ टक्के मतदान झाले. २०१४ मध्ये ६४.४४ टक्के मतदान झाले होते. यावर्षी सव्वा टक्के मतदानात घट झाल्याने मतदानाची टक्केवारी चर्चेचा विषय बनली आहे. ...
मुंबई शहर जिल्हयातील मतदानाची टक्केवारी वाढावी, यासाठी जिल्हा निवडणूक प्रशासन कार्यरत असुन त्याचाच एक भाग म्हणून ‘माय फर्स्ट व्होट सेल्फी’ हा नवमतदारांना प्रोत्साहन देण्यासाठीचा अभिनव उपक्रम राबविण्यात येत आहे ...
सकाळी ७ वाजताच काढलेल्या या ‘रन फॉर व्होट’च्या दौड रॅलीला ठाणे जिल्हाधिकारी व जिल्हा निवडणूक अधिकारी राजेश नार्वेकर यांनी हिरवा झेंडा दाखवला. या ‘रन फॉर व्होट’ माध्यमातून यातील स्पर्धकांनी सकाळीच ठाणेकरांना २९ एप्रिल रोजी मतदान करण्याचे आवाहन केले. म ...