लोकसभा निवडणुकांसाठी देशातील 22 राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांमध्ये मतदान घेण्यात येणार आहे. यंदाच्या निवडणुकीत एकूण 89.9 कोटी मतदार आपला मतदानाचा हक्क बजावणार आहेत. त्यामध्ये 1.9 कोटी नवीन मतदारांची नोंद झाली असून हे नवयुवक पहिल्यांदाच देशाचं सरकार निवडण्यासाठी मतदान करतील. तर महाराष्ट्रातही 65 लाख मतदार वाढले असून तृतीयपंथी मतदारांची संख्याही दुप्पट झाली आहे. Read More
जिल्ह्यात ज्या मतदान केंद्रावर दिव्यांग मतदार आहेत, अशा ठिकाणी सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाच्यावतीने १५०० दुतांची नियूक्ती करण्यात आली होती. ...
जिल्ह्यातील सहा मतदार संघांत सोमवारी झालेल्या निवडणुकीत प्राप्त माहितीनुसार अंदाजे ६८.१२ टक्के मतदान झाले. पावसामुळे व्यत्यय आला तरी मतदारांनी आपला हक्क बजावत लोकशाहीचा उत्सव उत्साहात साजरा केला. ...
संवेदनशिल समजल्या जाणाऱ्या पूर्व नागपूर विधानसभा मतदार संघात विधानसभा निवडणूक शांततेत पार पडली. सर्वच ठिकाणी सकाळी पहिल्या फेरीपासून तिसऱ्या फेरीपर्यंत उत्साह दिसून आला असला तरी त्यानंतर मात्र मतदारांमधील उत्साह कमी झालेला दिसला. ...
Maharashtra Election 2019: १९३ श्रीवर्धन विधानसभेच्या एका जागेसाठी १४ उमेदवार निवडणूक रिंगणात आहेत. यासाठी सकाळपासून तालुक्यातील मतदान केंद्रांवर मतदाराच्या रांगा लागल्या होत्या. ...
Maharashtra Election 2019: सुधागड तालुक्यातील नागरिकांनी विधानसभा निवडणुकीसाठी आपला मतदानाचा पवित्र हक्क २१ ऑक्टोबर रोजी सकाळी ८ वाजल्यापासून ते संध्याकाळी ६ वाजेपर्यंत बजावला. ...