लोकसभा निवडणुकांसाठी देशातील 22 राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांमध्ये मतदान घेण्यात येणार आहे. यंदाच्या निवडणुकीत एकूण 89.9 कोटी मतदार आपला मतदानाचा हक्क बजावणार आहेत. त्यामध्ये 1.9 कोटी नवीन मतदारांची नोंद झाली असून हे नवयुवक पहिल्यांदाच देशाचं सरकार निवडण्यासाठी मतदान करतील. तर महाराष्ट्रातही 65 लाख मतदार वाढले असून तृतीयपंथी मतदारांची संख्याही दुप्पट झाली आहे. Read More
विल्होळी : विल्होळी व आंबेबहुला येथील नागरिकांची केलेल्या मतदान नोंदणी मोहिमेत काही दिवसांपूर्वी आपली नाव नोंदणी केली असता, त्यातील पहिल्या टप्प्यातील 252 मतदान धारकांचे मतदान कार्ड मिळाले असून, त्यातील सर्वच मतदारांना मिळालेल्या मतदान कार्डवर जन्मता ...
भगूर : जिल्ह्यात मतदार नोंदणी मोहीम सुरू असून, आयोगाकडून अंतिम मतदार यादी काही दिवसांत जाहीर केली जाणार असताना भगूर शहरात नगरपालिका क्षेत्रात मात्र गेल्या पाच वर्षांत एकदाही मतदार नोंदणी मोहीम राबविण्यात आली नसल्याची तक्रार शिवसेनेने केली असून, या उद ...
विधान परिषदेच्या पुणे पदवीधर आणि शिक्षक मतदार संघाची निवडणूक कोरोनामुळे लांबणीवर पडली आहे. भारत निवडणूक आयोगाचे सहमुख्य निवडणूक आयुक्त अनिल वळवी यांनी लोकमतला ही माहिती दिली. ...
कोरोनाच्या महामारीमुळे यापूर्वी 18 जागांवरील निवडणूक स्थगित करण्यात आली होती. मात्र, निवडणूक आयोगाने परवानगी दिल्यानंतर कर्नाटकमधील 4 आणि मिझोरममधील व अरुणाचल प्रदेशच्या 1-1 जागेसह एकूण 19 जागांसाठी ही निवडणूक घेण्यात येत आहे ...
राज्यसभेच्या 19 जागांसाठी होणाऱ्या निवडणुकांमध्ये आंध्र प्रदेश आणि गुजरातमध्ये प्रत्येकी 4, मध्य प्रदेश आणि राजस्थानमध्ये प्रत्येकी 3, झारखंडमध्ये 2 आणि मणीपूर, मिझोरम व मेघालय येथील प्रत्येकी एका जागेवर निवडणूक होत आहे. ...