लोकसभा निवडणुकांसाठी देशातील 22 राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांमध्ये मतदान घेण्यात येणार आहे. यंदाच्या निवडणुकीत एकूण 89.9 कोटी मतदार आपला मतदानाचा हक्क बजावणार आहेत. त्यामध्ये 1.9 कोटी नवीन मतदारांची नोंद झाली असून हे नवयुवक पहिल्यांदाच देशाचं सरकार निवडण्यासाठी मतदान करतील. तर महाराष्ट्रातही 65 लाख मतदार वाढले असून तृतीयपंथी मतदारांची संख्याही दुप्पट झाली आहे. Read More
Goa Election 2022 : राज्यातील सर्व ४० मतदारसंघात निवडणुकीचा रणसंग्राम जोरात सुरू आहे. आरोप-प्रत्यारोप सुरू आहेत. मात्र, यातही जवळपास २४ मतदारसंघात प्राबल्य असलेल्या अल्पसंख्याक मतदारांवर उमेदवारांनी आपली नजर ठेवली आहे. त्यांची मते मिळविण्यासाठी डावपे ...