इंडोनेशियामधील नैसर्गित आपत्तींची मालिका अद्याप कायम असून, त्सुनामी आणि भूकंपामध्ये झालेल्या विनाशानंतर आता देशाला ज्वालामुखीच्या उद्रेकाचा सामना करावा लागला आहे. ...
ग्वाटेमाला शहराजवळ असलेल्या फ्युगो ज्वालामुखीच्या उद्रेकामुळे २५ जणांचा मृत्यू झाला असून, ३००हून अधिक जण गरम राखेमध्ये भाजले गेले आहेत. या उद्रेकाचा आसपासच्या शहरांमधील १७ लाख नागरिकांना फटका बसला आहे. ...