जिल्ह्यात झालेले अल्प पर्जन्यमान लक्षात घेता जिल्ह्यात पाणीसाठा कमी असून धरणातील पाण्याचे २०१८-१९ साठी आरक्षण निश्चित करण्यात आले आहे. मंगळवारी झालेल्या पाणी आरक्षण बैठकीत संपूर्ण जिल्ह्यासाठी ११७ दलघमी जलसाठा आरक्षित करण्यात आला आहे. यामध्ये नागरी भ ...
जुलैमध्ये झालेल्या मोठ्या पावसानंतर तब्बल २५ दिवसांचा खंड दिलेल्या पावसाने श्रावण महिन्यात जोरदार पुनरागमन केले़ जिल्ह्यात गत दोन दिवसांपासून सर्वदूर पाऊस सुरु आहे़ सलग दोन दिवस जिल्ह्यातील विविध तालुक्यांत अतिवृष्टीही झाली़ याचा फटका तब्बल २९७ गावां ...
विष्णूपुरी प्रकल्पक्षेत्रात झालेल्या जोरदार पावसाने विष्णूपुरी प्रकल्प ९० टक्के भरला आहे. प्रकल्पात पाण्याचा येवा काहीअंशी घटला असला तरी प्रकल्पाचे दरवाजे कोणत्याही क्षणी उघडले जाऊ शकतात. तर इसापूर प्रकल्पातील जलसाठ्यातही वाढ होत असून हा प्रकल्प जवळप ...
विष्णूपुरी प्रकल्पातील जलसाठ्यात वाढ झाल्यामुळे नांदेड शहराला सोमवारपासून एक दिवसाआड पाणीपुरवठा करण्यात येणार आहे. नागरिकांनी पाण्याचा काटकसरीने वापर करावा, असे आवाहन आयुक्त लहुराज माळी यांनी केले आहे. ...
मृग नक्षत्राच्या पूर्वसंध्येपासूनच दमदार आगमन झालेल्या पावसामुळे विष्णूपुरी प्रकल्पातील जलसाठ्यात वाढ झाली आहे. प्रकल्प क्षेत्रात कमी-अधिक प्रमाणात पाऊस सुरु असल्याने पाण्याचा येवाही सुरुच आहे. प्रकल्पात सद्य:स्थितीत ३० दलघमी जलसाठा उपलब्ध झाला असून ...