आशियाई अजिंक्यपद कबड्डी स्पर्धेतील विजेत्या भारतीय महिला संघाच्या कर्णधार अभिलाषा म्हात्रे आणि खेळाडू सायली जाधव यांचा क्रीडा मंत्री विनोद तावडे यांच्या हस्ते आज मंत्रालयात सत्कार करण्यात आला. ...
मंत्रालयातील सुरक्षाव्यवस्था हा विषय पूर्णपणे पोलिसांशी संबंधित आहे. कोणत्या व्यक्तीला मंत्रालयात प्रवेश द्यावेत व देऊ नयेत या संदर्भात शिक्षणमंत्री म्हणून आपण कोणतेही लेखी अथवा तोंडी आदेश पोलिस यंत्रणेला दिलेले नाहीत. ...
मुंबईच्या किनाऱ्यावर घोंगावणाऱ्या ओखी वादळामुळे शिक्षण विभागाने मुंबई महानगर प्रदेश, सिंधुदुर्ग, ठाणे, रायगड व पालघर जिल्ह्यातील शाळा व कॉलेज बंद ठेवण्याची घोषणा केली आहे. ...
दहावी आणि बारावीची परीक्षा ही विदयार्थ्यांसाठी महत्वाची असते. या परीक्षेचे गांभीर्य लक्षात घेऊन विदयार्थ्यांनी ११ वाजताच्या पेपरसाठी अर्धा तास अगोदर परीक्षावर्गात येणे अपेक्षित आहे. ...
विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होऊ नये व विद्यार्थ्यांची गुणवत्ता कोणत्याही प्रकारे कमी होऊ नये यासाठीच ० ते १० पटसंख्या असलेल्या शाळा नजिकच्या शाळांमध्ये स्थलांतरीत करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. ...
ज्येष्ठ गायक, संगीतकार सुधीर फडके यांचे २५ जुलै २०१८ पासून जन्मशताब्दी वर्ष साजरे होत आहे. त्यानिमित्त राज्य सरकार विविध कार्यक्रमांचे आयोजन करणार असल्याची घोषणा सांस्कृतिक कार्यमंत्री विनोद तावडे यांनी रविवारी केली. ...
पन्नास वर्षे पूर्ण करणाºया बालभारतीचे नाव बदलणार नाही. तसेच बदलत्या काळानुसार ई-बालभारती करण्याचे सरकारचे प्रयत्न आहेत. इतकेच नव्हे तर राज्यभरातील १ लाख ६ हजार शाळांमध्ये मोफत ई-लर्निंगची व्यवस्था करण्यात येईल, अशी घोषणा राज्याचे शालेय शिक्षणमंत्री व ...