छत्रपती संभाजी महाराजांच्या ३२९ व्या बलिदान स्मरण दिनानिमित्त श्री क्षेत्र वढु बुद्रूक (ता. शिरुर) येथे ग्रामपंचायत व धर्मवीर संभाजी महाराज स्मृती समितीच्या वतीने झालेल्या कार्यक्रमात सकाळी साडे अकरा वाजता मंत्रोपचारात पुष्पवृष्टी करण्यात आली. ...
मराठी भाषेचे विविध प्रश्न मांडण्यासाठी शुक्रवारी साहित्यिकांच्या शिष्टमंडळाने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि सांस्कृतिक मंत्री विनोद तावडे यांची मुंबईत भेट घेतली. ...
मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने राष्ट्रीय शालेय आष्टेडो स्पर्धेचा मार्ग मोकळा केल्यामुळे शालेय शिक्षणमंत्री विनोद तावडे यांना दणका बसला आहे. या स्पर्धेला राज्य सरकारने मान्यता द्यावी असा आदेश देण्यात आला आहे. ...
१ नोव्हेंबर २००५ रोजी किंवा त्यानंतर मान्यताप्राप्त खाजगी अनुदानित प्राथमिक, माध्यमिक, उच्च माधमिक व अध्यापक विद्यालयातील १०० टक्के अनुदानित पदावरील शिक्षक, शिक्षकेत्तर कर्मचा-यांसाठी निवृत्तीयोजना लागू केली असून, या योजनेंतर्गत सुमारे ५९ हजार शिक्ष ...
गेल्या काही वर्षांमध्ये शिक्षण क्षेत्रात १६ व्या क्रमांकावर असलेल्या महाराष्ट्र आज क्रमांक ३ वर पोहचला असून, नजिकच्या काळात शिक्षण क्षेत्रात महाराष्ट्र देशात पहिल्या क्रमांकावर पोहचेल, असा विश्वास शिक्षणमंत्री विनोद तावडे यांनी आज व्यक्त केला. ...
गेल्या तीन वर्षांपासून राज्यातील शाळांमध्ये सुरू असलेल्या पायाभूत, नैदानिक चाचण्या बंद करण्याचे आश्वासन शिक्षणमंत्री विनोद तावडे यांनी दिले आहे. शिक्षक परिषदेने शिक्षणमंत्र्यांची भेट घेऊन, पायाभूत व नैदानिक चाचणी बंद करण्याची मागणी शुक्रवारी केली. ...
मुंबई - महाराष्ट्राला विकासाकडे आणि अर्थिक प्रगतीकडे नेणारा हा अर्थंसकल्प आहे. राज्यातील शेतकरी, कष्टकरी, विद्यार्थी, साहित्यिक, उद्योजक, भटक्या व विमुक्त जाती, महिला आदी समाजातील प्रत्येक घटकाला अर्थसंकल्पात स्थान देण्यात आले आहे. दिव्यांगाचाही विश ...