सत्तेत राहून मलीदा खायचा आणि शेतकऱ्यांविषयी वेगळे प्रेम दाखवायचे, असे शिवसेनेचे विचित्र काम सुरू आहे. राज्यातील २५ टक्के शेतकऱ्यांना पिक विमा योजनेचा लाभ मिळालाच नाही. म्हणूनच क्राँग्रेसची सत्ता येऊ द्या. एका दिवसात बँकांना वठणीवर आणणार. ...
भाजपच्या निवडणुकीचे तंत्र अगदी इंग्रजांसारखे आहे. त्यांनी गोमातेवरून फुटीरतेचे राजकारण करून देशभरात दुही निर्माण केली. हे बंद केले पाहिजे. मी जनसामान्यांच्या वेदना घेऊ न राजकारणात आलो, कष्टाने उभा झालो. ...
महाराष्ट्र विधानसभेचे विरोधीपक्ष नेते विजय वडेट्टीवार व राज्यातील काँग्रेसचे एकमेव खासदार असलेले चंद्रपूरचे बाळू धानोरकर यांचे गडचिरोली शहरात प्रथमच शुक्रवारी आगमन झाले. यानिमित्त सायंकाळच्या सुमारास बग्गीतून रॅली काढून आणि आतिषबाजी करीत या दोन्ही ने ...
वंचित बहुजन आघाडी ही भाजपची बी टीम आहे, असे आपण म्हणणार नाही. कारण तसा पुरावा आपल्याकडे नाही. परंतु सी, डी. ई असे काही तरी आहे. त्यांची सध्याची भूमिका ही भाजपच्या फायद्याची दिसत आहे. संविधान व लोकशाही वाचवण्यासाठी प्रकाश आंबेडकरांनी काँग्रेससोबत यावे ...
विद्यमान सरकारमध्ये यापूर्वीही भ्रष्टाचारी मंत्री होते, तसेच ते आताही आहेत. आम्ही भ्रष्टाचाराचे पुरावे सादर केले. पण मुख्यमंत्री केवळ क्लीनचीट देतात असा आरोप विधानसभा विरोधी पक्ष नेते विजय वडेट्टीवार यांनी येथे केला. ...
मागील काही दिवसांत सोशल मीडियावर आक्षेपार्ह भाषेत टीका कऱण्याचे प्रमाण वाढले आहे. त्यामुळे अशा घटना रोखण्यासाठी कठोर कायद्यांची गरज असल्याचे फडणवीस यांनी म्हटले. ...
काँग्रेसचे गटनेते विजय वडेट्टीवार यांची विरोधीपक्ष नेतेपदी निवड झाली तेव्हा सत्ताधारी बाकावर बसलेले माजी विरोधी पक्ष नेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी वडेट्टीवार यांची गळाभेट घेत शुभेच्छा दिल्या आणि सभागृहाने या अनोख्या भेटीचे बाके वाजवून स्वागत केले. ...