Maharashtra Vidhan Sabha 2021 : जळगावमधील घटनेचा उल्लेख करत सुधीर मुनगंटीवार म्हणाले, मी आजपासून स्वत: राष्ट्रपती राजवटीसाठी मागणी करणार आहे. आमच्या आई-बहिणी सुरक्षित नसेल, तर एकच पर्याय आणि तो म्हणजे राष्ट्रपती राजवट, असा सुधीर मुनगंटीवार यांनी इशार ...
कोरोनामुळे प्रेक्षक गॅलरीत काही आमदारांना बसविले आहे. धुर्वे हे तेथे बसून बोलत असताना त्यांच्या भावना अनावर झाल्या आणि ते कठड्याकडे झुकले, तेव्हा भाजपच्या दोन-तीन आमदारांनी त्यांना आवरले. ...
प्रश्नोत्तराच्या तासात हुक्का पार्लरसंदर्भात उपस्थित प्रश्नावर चर्चा सुरू असताना कदम यांनी रत्नागिरीतील मुद्दा उपस्थित केला. कदम म्हणाले की, कोरोना काळात देवळे आणि शाळा बंद आहेत. पण, रत्नागिरीत दिवसरात्र क्रिकेटला कशी परवानगी मिळते. हजारोंची गर्दी हो ...
विधानसभेचा दुसरा दिवस हा टोले, प्रत्युत्तरे आणि आरोपांनी रंगला. या दिवशी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीसांसह नाना पटोले, यशोमती ठाकूर यांची वक्तव्ये गाजली. या वक्तक्यांची दिवसभर चर्चा होत राहिली. ...
ठाकरे सरकारला कोरोना हाताळण्यात अपयश आल्याचा दावा फडणवीस यांनी आकडेवारीसह केला. 'देशाच्या एकूण लोकसंख्येच्या केवळ ९ टक्के लोकसंख्या आपल्या राज्यात आहे. ...
वैधानिक विकास मंडळाचा मुद्दा विधानसभेत तापला , आधी आमदार नियुक्ती मग मंडळांना मुदतवाढ, या अजित पवार यांच्या विधानाचा निषेध करत विरोधी पक्ष सदस्यांनी सभात्याग केला. ...
सीमावर्ती भागातील मराठी भाषिकांप्रती आपल्या सर्वांनाच बांधीलकी असून, त्यांना न्याय मिळवून देण्यासाठी राज्य शासन वचनबद्ध आहे, असे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी म्हणाले. ...
वनमंत्री संजय राठोड यांनी राजीनामा दिला नाही, तर अधिवेशन चालू देणार नाही, असा इशारा देणाऱ्या भाजपला राठोड यांच्या राजीनाम्याने बळ आले आहे. आता राठोड यांच्याविरुद्ध एफआयआर दाखल झाला पाहिजे, ही मागणी विरोधक लावून धरणार आहेत. ...