निवडणूक आयोगाने उपलब्ध केलेल्या मोबाईल अॅपच्या मदतीने मतदारांना त्यांचे नेमके मतदान केंद्र सांगण्याची जबाबदारी लोकसभेला कार्यकर्त्यांनी पार पाडली होती. घरोघरी स्लिपाही पोहोचवल्या होत्या. दरम्यान, सोमवारी पार पडलेल्या विधानसभा निवडणूकीत तंत्रज्ञानाचे ...
जिल्ह्यात मतदानाची वेळ झाल्यानंतरही किमान सहा मतदान केंद्रात मतदारांच्या रांगा लागलेल्या होत्या. त्यामुळे ते मतदान विचारात घेवून सुमारे ७४ टक्के मतदान होईल, असे जिल्हाधिकारी दौलत देसाई यांनी रात्री पत्रकार परिषदेत सांगितले. ...
महाराष्टवर अफझलखानाची फौज चालून येत असल्याची टीका करून त्याला मातीत गाडा, असे आवाहन गेल्या विधानसभा निवडणुकीत करण्यात आले होते. पाच वर्षांपूर्वी अफजलखान वाटणाऱ्या अमित शहा यांच्या कोल्हापुरातील सभेत शिवसेनेचे आमदार मांडीला मांडी लावून बसतात. त्यांचे ...
‘मी डॉ. पतंगराव कदम नाही, परंतु त्यांच्यासारखा प्रयत्न जरूर करेन. त्यांनी सामान्य जनतेला केंद्रबिंदू मानून कामे केली. त्यामुळे नागरिकांना ते नेहमी आपल्या हक्काचे माणूस वाटायचे. मीही त्यांच्यासारखेच काम करेन. कोणत्याही परिस्थितीत नागरिकांना एकटे सोडणा ...
आठ मतदारसंघांपैकी शिराळा, इस्लामपूर व जत या तीन ठिकाणी महायुतीत बंडखोरी झाली. शिराळ्यात भाजपचे आ. शिवाजीराव नाईक यांच्याविरोधात सम्राट महाडिक अपक्ष म्हणून रिंगणात उतरले आहेत, तर राष्ट्रवादीचे मानसिंगराव नाईक पुन्हा मैदानात आहेत. ...
कोकणातून मुंबईत गेलेला माणूस असुरक्षित असतो. त्यामुळे तो शिवसेनेसारख्या संघटनांना पकडून राहतो. या प्रभावाचा वापर करून तो गावातील लोकांची मंत्रालयातील कामे करतो. ...
आमदार कदम यांना राज्याच्या राजकारणात मोठी संधी आहे, डॉ. पतंगराव कदम यांच्या पश्चात हे नेतृत्व तळहाताच्या फोडासारखे जपा, त्यांना विक्रमी मताधिक्य देऊन इतिहास घडवा, असेही चव्हाण म्हणाले. ...