धरणाची पाणी पातळी तब्बल ४८ तासांनंतर कमी होत असल्याने महान धरणातून सुरू असलेला विसर्ग ३ ऑगस्ट रोजी रात्री ११ वाजता बंद करण्यात आला. यादरम्यान धरणातून १०.४५ दलघमी पाण्याचा विसर्ग करण्यात आला. सद्यःस्थितीत धरणाची पातळी ८०.३४ टक्के आहे. ...
राज्यात जानेवारी ते मे २०२४ या कालावधीत अवेळी पावसामुळे झालेल्या शेतीपिकांच्या नुकसानापोटी राज्य शासनाने २ ऑगस्ट रोजी निधी मंजूर केला आहे. त्यानुसार बुलढाणा जिल्ह्यात फेब्रुवारी ते एप्रिल या तीन महिन्यांत अवेळी पावसाने नुकसान झालेल्या ७३ हजार शेतकऱ्य ...
पारंपरिक शेतीतून काहीच उत्पन्न हाती येत नसल्याने अनेक शेतकरी हताश होतात. अशा स्थितीत प्रयोगशील शेती करून समृद्ध होण्याचा मार्ग होतकरू शेतकऱ्यांना खुणावतो आहे. प्रामुख्याने विकतचे बीज घेऊन त्यातून केवळ शेतमालच न घेता भाजीपाला बीजोत्पादन आणि फळपिकातून ...
सर्वत्र पाऊस पडत असल्याने विदर्भातील तीन जिल्ह्यांच्या सीमेवर बांधलेल्या वारी भैरवगड येथील हनुमान सागर धरणातील जलाशयाच्या पातळीत वाढ होत आहे. गेल्या अकरा दिवसांत जलसाठ्यात १७.२७ टक्क्यांनी वाढल्याने पिण्याच्या पाण्याची चिंता मिटली आहे. ...
राज्यामध्ये काही भागांत जोरदार पाऊस होत असून, विदर्भ, मराठवाड्यात मात्र तुरळक ठिकाणी हलक्या सरी कोसळत आहेत. हवामान विभागाने पुढील ५ दिवस राज्यातील काही भागांत जोरदार पावसाचा अंदाज वर्तविला आहे. ...