Mango Export From Vidarbha : भंडारा, गोंदिया व नागपूर येथील बहुतांशी शेतकऱ्यांना बीटीबीच्या माध्यमातून निर्यातीचा मार्ग मिळाला असून सध्या बीटीबी इथून दररोज ७-८ टन आंब्याची निर्यात प्रयागराज, सतना (उत्तर प्रदेश) ला सुरू आहे. आंब्याला प्रत्येक किलो २० ...
Agriculture Scheme : शासकीय योजनेतून पाच ते सहा वर्षापूर्वी लागवड केलेल्या शेतकऱ्यांच्या हातात आता आंब्याचे उत्पादन येऊ लागले आहे. सध्या बाजारात आंब्याला चांगला दर असून आंब्यांच्या विक्रीतून बळीराजा शेतकरी मालामाल होत आहे. ...
Maharashtra Weather Update : राज्यात मराठवाडा आणि विदर्भात हवामान विभागाने उष्णतेच्या लाटेचा इशारा जारी केला आहे. गुरूवारी बह्मपुरी येथे देशात सर्वाधिक तापमानाची नोंद करण्यात आली. येथे तापमानाचा पारा हा सर्वाधिक ४५.९ अंश सेल्सिअस नोंदविण्यात आला. वाच ...
Maharashtra Weather Update : राज्यात मागील आठ ते दहा दिवसांपासून उष्णतेचा पारा चढताना दिसत आहे. तर विदर्भात उष्णतेची लाट कायम आहे. राज्यातील पारा आता ४५ अंश सेल्सिअसच्या पुढे जाताना दिसत आहे. त्यामुळे नागरिकांनी उन्हाच्या वेळी घराबाहेर पडताना काळजी ...
Maharashtra Weather Update: मागील सहा दिवसांपासून विदर्भावर सूर्यदेवाचा प्रकोप पहायला मिळत आहे. या भागात हवामान विभागाने उष्णतेच्या लाटेचा इशारा जारी केला आहे. (Heat Wave) ...
Maharashtra Weather Update : विदर्भात सूर्य कोपला आहे. सोमवारी चंद्रपूर हे जगातील सर्वांत उष्ण शहर ठरले. येथे एप्रिलमध्येच पारा ४५.६ अंश सेल्सिअसवर पोहोचला आहे. त्यामुळे येत्या ५ दिवसात विदर्भात आणि मराठवाड्यात उष्णतेच्या लाटेचा इशारा देण्यात आला आहे ...